प्रतिनिधी जळगाव,
आगामी निवडणूका लक्षात घेता भाजपा कडून संपुर्ण राज्यभर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली महाजनादेश यात्रा काढली जात आहे.
या यात्रेचा दुसऱ्या टप्प्याला धुळे येथून सुरवात झाली ह्या वेळी एका खाजगी वृत्त वाहिनीला मुखमंत्र्यांनी मुलाखत दिली. मुलाखतीत बोलत असताना मुख्यमंत्री म्हणालेत "कदाचित माझा पुढचा प्रवास हा दिल्लीत असेल आणि पक्ष जे भूमिका मला देईल ती भूमिका मी पार पाडले" या वक्तव्यावरून असे संकेत मिळता आहेत की मुख्यमंत्री ह्या निवडणूकी नंतर कदाचित केंद्राच्या कॅबिनेट मध्ये जातील. जर असे झाले आणि महाराष्ट्रात पुन्हा भाजप युतीचे सरकार आले तर महाराष्ट्राचे नवे मुख्यमंत्री कोण असणार ? अशा अनेक शक्यता आता कार्यकर्ता मधून वर्तविला जात आहेत. विशेष बाब म्हणजे मुख्यमंत्री पदासाठी इच्छुक ही ह्या गोष्टी कडे खूप गांभीर्याने बघत आहे. पण राजकीय वर्तुळातुन नामदार गिरीष महाजन यांचे नाव अग्रभागी आहे. त्या मागे विशेष असे कारण म्हणजे गिरीश महाजन हे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निकटवर्तीय मानले जातात म्हणून देवेंद्र फडनवीसांचे वारसदार म्हणून गिरीष महाजन यांच्याकडे पाहिले जात आहे.
आगामी निवडणूका लक्षात घेता भाजपा कडून संपुर्ण राज्यभर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली महाजनादेश यात्रा काढली जात आहे.
या यात्रेचा दुसऱ्या टप्प्याला धुळे येथून सुरवात झाली ह्या वेळी एका खाजगी वृत्त वाहिनीला मुखमंत्र्यांनी मुलाखत दिली. मुलाखतीत बोलत असताना मुख्यमंत्री म्हणालेत "कदाचित माझा पुढचा प्रवास हा दिल्लीत असेल आणि पक्ष जे भूमिका मला देईल ती भूमिका मी पार पाडले" या वक्तव्यावरून असे संकेत मिळता आहेत की मुख्यमंत्री ह्या निवडणूकी नंतर कदाचित केंद्राच्या कॅबिनेट मध्ये जातील. जर असे झाले आणि महाराष्ट्रात पुन्हा भाजप युतीचे सरकार आले तर महाराष्ट्राचे नवे मुख्यमंत्री कोण असणार ? अशा अनेक शक्यता आता कार्यकर्ता मधून वर्तविला जात आहेत. विशेष बाब म्हणजे मुख्यमंत्री पदासाठी इच्छुक ही ह्या गोष्टी कडे खूप गांभीर्याने बघत आहे. पण राजकीय वर्तुळातुन नामदार गिरीष महाजन यांचे नाव अग्रभागी आहे. त्या मागे विशेष असे कारण म्हणजे गिरीश महाजन हे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निकटवर्तीय मानले जातात म्हणून देवेंद्र फडनवीसांचे वारसदार म्हणून गिरीष महाजन यांच्याकडे पाहिले जात आहे.
No comments:
Post a Comment